July 2011 | आगळं! वेगळं !!!

नारळाची बर्फी

=> पाक परराष्ट्रमंत्री हीना रब्बानी खार प्रसारमाध्यमांच्या 'फॅशन आयकॉन' म्हणून केलेल्या उल्लेखामुळे अस्वस्थ हाय रब्बा! हिंदुस्थान में मैं क्या करने आई थी, यह भी मुझे नही याद आ रहा है...

संतशिरोमणी श्री नामदेव महाराज यांचे चरणी विनम्र अभिवादन!

    नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लाऊ जगी असा भक्तिचा संदेश देत भागवत धर्माची पताका संपूर्ण भारतभर फडकविण्याचे अलौकिक कार्य करणाऱ्या संतशिरोमणी श्री नामदेव महाराजांची आज (आषाढ कृष्ण १४) ६६१ वी पुण्यतिथी. त्यानिमित्त संतशिरोमणी श्री नामदेव महाराजांचे चरणी विनम्र...

ऑफ सिझन डिस्काऊंट

=> भ्रष्टाचाराच्या खाणीत येडीयुरप्पा; लोकायुक्तांच्या अहवालात ठपका भ्रष्टाचार के इस सफर में, तू अकेला ही नहीं है, हम भी तेरे हमसफर हैं......

'अर्धे' भारतीय

=> मुंबई बॉम्बस्फोट तपासाबाबत स्कॉटलंड यार्डची मदत घेणार : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण फक्त दिग्विजयसिंह याचीच मदत पुरेशी होईल...

काँगेसचा दिग्गीराजा तो 'बाब्या'

काँगेस पक्षाचे सरचिटणीस दिग्विजयसिंह उर्फ दिग्गीराजा पुन्हा बरळले. अर्थातच ते नेहमीप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आपला निशाना बनविण्यास चुकले नाहीत. त्यांचीही मजबुरी असेल कदाचित्‌! हायकमांडला खुश करण्यासाठी काय काय करावे लागते, त्याचा समृद्ध अनुभव त्यांच्या पाठीशी आणि गाठीशी आहेच...

वृत्तवाहिन्यांचे भान सुटले

अलीकडे टीआरपी वाढविण्याच्या हव्यासापोटी विविध वृत्तवाहिन्या आपले तारतम्य सोडून बातम्या दाखवत आहेत असे दिसते. आणि विशेषतः जेव्हा कधी मुंबईवर अतिरेकी हल्ले किंवा बॉम्बस्फोट होतात तेव्हा ही बाब प्रकर्षाने जाणवते. या नादात वृत्तवाहिन्या आपणच 'गुप्तचर' असल्याच्या अविर्भावात, (जेव्हा की तपासयंत्रणा अजून घटनास्थळावरून सॅम्पल गोळा करत होत्या, त्यानंतर त्यांची...

बॉम्बस्फोट आणि मुंबईकर

१३ जुलै २०११ रोजी सायंकाळी मुंबईत ३ ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटाने, मुंबई सुरक्षित आहे हे राज्य सरकारने वेळोवेळी केलेले दावे फोल ठरवले आहेत. आणि मुंबईकर आजही असुरक्षित आहेत हे पुन्हा एकवार अधोरेखित झाले आहे. बॉम्बस्फोट करण्यासाठी लागणारी स्फोटके आणि इतर साधनसामग्री मुंबईची सुरक्षाव्यवस्था भेदून अतिरेकी पार आतपर्यंत घेऊन येऊ शकतात ही एकच गोष्ट सुरक्षाव्यवस्थेचे...

मंत्री व्हायचेच कशाला?

=> महाराष्ट्राचे पंख कापले; गुरुदास कामत यांचा 'नाराजीनामा' केंद्रीय नेतृत्वाला निदान एक तरी 'गुरु' भेटला...

दिग्विजयसिंह यांची मुक्ताफळे

=> पाच किलोमीटर धावा आणि पोलीस व्हा! भरतीचे निकष बदलले; तोंडी परीक्षा झाली बंद नवा निकष : प्राप्त परिस्थितीला 'तोंड' न देता 'पळता' येणे आवश्यक...

भूमी अधिग्रहण कायदा

=> मंत्रीमंडळ फेरबदलाबाबत सोनिया, मनमोहनसिंग चर्चा; द्रमुककडून नावे न देण्याचा निर्णय बरोबर आहे, कुणाला 'बाळू' अन् कुणाला 'टाळू' ही भानगडच नको...

बीएसएनएलची ओबीसी टू ओबीसी फ्री कोंलिंग योजना

बीएसएनएल ओबीसी टू ओबीसी फ्री कोंलिंग योजना सादर करणार ही बातमी सकाळनेच सोमवार दि.४ जुलै रोजी दिली आणि अपेक्षेप्रमाणे त्यावर प्रतिक्रियांचे वादळ उठले. ही बातमी ई-सकाळच्या http://72.78.249.107/esakal/20110704/4700594298586467547.htm या लिंकवर वाचता येईल....

जातींच्या पेटवा ज्योती

=> राष्ट्रवादीची प्रकरणे बाहेर काढण्यासाठी अण्णांचा खांदा कशाला? म्हणजे कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे कशाला? असचं ना?...

सोशल इंजिनिअरिंग

=> कलमाडींना 'व्हीआयपी' ट्रीटमेंट; कारागृह अधिक्षकांची उचलबांगडी 'चहापाण्यासाठी' एवढे आकांडतांडव कशाला?...